Subscribe Us

मोगल बादशाह जहांगीर.1605 ते 1627

 सम्राट जहांगीर I.S. १६०५-१६२७


■ अकबराचे तीन अपत्य-सलीम, मुराद व एक मुलगी.

अकबराचा विवाह आमेर राजा बिहारीमल / भारमलच्या मुलीशी (जोधाबाई) १५६३ ला झाला.

■ इ.स. १५६२-६३ ला अकबराला फातिमा बानू बेगम नामक कन्याप्राप्ती झाली. (अल्पजीवी)

अकबर आजमेरला ख्वाजा मुहुनुद्दीन चिश्तीच्या दरगाहच्या दर्शनास गेला.

■ दि.३०-०८-१५६९ ला अकबराला पुत्ररत्न प्राप्त झाले. (जहाँगीर), त्याचे नाव सुलतान मुहम्मद सलीम (संत सलीम चिश्ती आजमेरवाले) ठेवण्यात आले.

अकबर जहाँगीरास 'शेखूबाबा' नावाने संबोधत असे.

जहाँगिराचे विवाह

■ अकबराने जहाँगिरचा शिक्षक म्हणून 'अब्दुर्रहमान खान खानास नेमले.

■ जहाँगिर अरबी, हिंदी, हिंदी गाणे, गणित, भुगोलाचा ज्ञाता व विशेषतः आत्मचरित्र लिहिण्यात प्रवीण होता.

■ जहाँगिराचा लष्करी प्रशिक्षक मुर्तजाखाँ उर्फ वर्जिश खान हा होता.

■ जहाँगीरचा विवाह दि. १३-०२-१५८५ ला भगवानदासची मुलगी मानबाई (मामेबहिण) शी झाला.

■ इ.स १५८६ मध्ये जहांगीर-मानबाईस 'सुलतानुन्निसा' नावाची मुलगी झाली.

■ ड. ०६-०८-१५८७ ला जहांगीर-मानबाईस 'खुसरो' नावाचा मुलगा झाला. म्हणूनच मानबाईस जहांगीरने तिला 'शाहबेगम' ही पदवी दिली.

■ इ.स. १५८६ ला जहाँगिराने उदयसिंहाची मुलगी जोधाबाईशी विवाह केला.

■ जहाँगिराने तत्पश्चात १६ भिन्न धर्माला मानणाऱ्या स्त्रियांशी विवाह केले.

• जहाँगिराच्या अंतःपुरात ८०० स्त्रिया होत्या.

■ जहांगीर हा दारूचे व्यसन होता.

■ जहाँगिराचा जन्म जयपुर राजकुमारी मरियम उज्जमानीपोटी झाला.

जहाँगिराचा विद्रोह

■ इ.स. १५९९ ला अकबराने जहाँगिरास मेवाड -स्वारीवर पाठवले..

■ अकबर दक्षिण भारतात असिरगढ, स्वारीवर असताना जहाँगिराने स्वतःला इलाहाबादला बादशाह म्हणून घोषित केले.

■ (इ.स. १६००) अकबराने जहाँगिरला क्षमा करुन बंगाल-ओरिसाचा राज्यपाल नेमले.

■ जहाँगीर व बुंदेल सरदार वीरसिंह देव यांच्याविरुद्ध लढताना अबुल फजल (अकबर मित्र) मृत्यु पावला.

■ अबुल फजलच्या हत्येचा आरोपी म्हणून अकबराने जहाँगिरला दिलेली शिक्षा सलीमा बेगमच्या मध्यस्तीमुळे माफ केली.

■ अकबर कनिष्ठ पुत्र दानियाल एप्रिल १६०४ ला मृत्यु पावला.

■ अबुल फजलच्या हत्येमुळे अकबराने उत्तराधिकारी म्हणून १६०२ इ.स. ला जहाँगिर/सलीमऐवजी नातू खुसरो ला नेमण्याचा विचार करु लागला.

■ 'खुसरो' हा राजा मानसिंहाचा भाचा तर सरदार अजित कोकाचा जावई होता.

■ अकबराने मृत्युपुर्व जहाँगिरांस उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले.

बादशाह जहांगीर

■ दि. १६-१०-१६०५ ला अकबराचा मृत्यु झाला.

■ दि.२४-१०-१६०५ ला जहाँगिराने राज्याभिषेक केला.

'सलीम' हे जहाँगिराचे मूळ नाव होते.

■ 'जहाँगिर' हे नाव सलीमने राज्यारोहण प्रसंगी धारण केले. (आग्रा) 'जहाँगिर' म्हणजे विश्वविजयी होय जहाँगिराने जनता तक्रारी लक्षात घेण्यासाठी आग्रा किल्ल्याच्या शाहीबुरुजावर आणि यमुना नदी किनारी दगडी स्तंभावर ३० गज लांब ४० किलो वजनाची स्वर्ण घंटा व साखळी बांधली.

■ खुसरो आणि जहाँगिर (पुत्र-पिता) यांच्यातील तणावामुळे मानबाईने १६०४ इ.स. ला आत्महत्या केली.

जहांगिरच्या १२ आज्ञा

१) निर्जन रस्त्यावर होणाऱ्या चोऱ्या थांबवण्यासाठी विहिरी, मस्जिदी, सराए, बांधले.

२) तमगा आणि मीरबहरी नामक जकात कर बंद.

३) मद्य व मादक द्रव्य बनवणे, विक्री करणे बंद.

४) उत्तराधिकारी नसेल तर मृतकाची संपत्ती जप्त.

५) जमीनदार जमिनी जप्त करु नयेत.

६) विनापरवाना गृहप्रवेश बंद. अपराध्याचे कान- नाक कापणे बंद.

७) मोठ्या नगरात आरोग्यासाठी दवाखाने.

८) शुक्रवारी पशुहत्या बंद.

९) मनसब व जहागिरी कायम ठेवल्या.

१०) दीर्घकाळ बंदिवासातील कैदी मुक्त.

११) दान केलेल्या भूमीचे व्यवस्थापन.

12) रविवारचा पवित्र दिवस.

इ.स. १६०६ ला जहाँगिर पुत्र अकबर, राजा मानसिंह, लाहौर गव्हर्नर अब्दुल रहीम यांनी जहाँगिराविरुद्ध विद्रोह केला.

ई.एस. 1606 मध्ये, गुरु अर्जुन सिंह यांचे 5 वे गुरू यांनी खुसरोला तरनतरन ठिकानी यांना आशीर्वाद दिला.

■ जहाँगिर व खुसरो (पिता-पुत्र) यांच्यात भारोवाल ठिकाणी युद्ध होऊन खुसरो पराभूत झाला.

■ इ.स. १६२० ला खुसरोचा मृत्यु झाला व खुसरोची हत्या खुर्रमने केली.

■ खुसरोची कबर इलहाबादला आहे.

जहाँगिर व शीख

• जहांगीर पुत्र खुसरोला गुरु अर्जुन सिंह यांचे आशीर्वाद. हस्तांतरणाच्या ठिकाणी आर्थिक सहाय्य.

• खुस्रो तुरुंगात. अर्जुनसिंग जहांगीर कोर्टात अँड

तुरुंगात टाकले. मृत्युदंड.

• मोगल व शिख शत्रुत्त्व. ऐक्य

संपुष्टात. शत्रुत्त्व प्रारंभ.

■ जहाँगीरने मेहरून्निसाला प्रथम नौरोज उत्सवात पाहिले होते.

जन्म 1577

नूरजहान

1642 मरण पावले

• मुळ नाव मेहरुन्निसा.

• तेहरान निवासी मिर्जा गयास बेगची मुलगी.

• घियासबेग अकबरकडे सेवक.

• मेहरुन्निसाचा विवाह इस्तगुल. (अली कुलीबेग इस्तगुलशी) झाला.

• इस्तगूल बंगालमध्ये जहागीरदार व त्याची पदवी 'शेरअफगाण'.

• जहाँगिरद्वारा इस्तगूलला शिक्षा बंगाल राज्यपाल कुतुबुद्दीनद्वारा देण्यात आली.

• शेरअफगानची कुतुबुद्दीनने हत्या केली.

• १६०७ मेहरुन्निसा दिल्लीत सलीमाबेग देखरेखीत.

- १६११ मेहरुन्निसाशी जहाँगिराचा विवाह.

• १६४२ मृत्यू.

जहांगीरणे मेहरुन्निसाला 'नूरमहल' (महालचा प्रकाश

प्रकाश) व 'नूरजहाँ' (संसार / विश्वाचा प्रकाश) या उपाध्या दिल्या.

■ जहाँगिराने मेहरून्निसाचा उल्लेख 'नूरजहाँ' असा १६१४ इ.स. ला केला.

नूरजहाँ जुटा

• नूरजहाँच्या हस्ते. 1611-20 या काळात सत्ता केंद्रित झाली. नूरजहाँ भाऊ असफ खान.

प्रिन्स खुर्रम आणि मिर्झा घियासबेगम (वडील)

होत.

खुर्रमला सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्न.

महाबतखाँ हा नुरजहाँ जूँटाचा विरोधी गटाचा नेता होता.

असफ खानची मुलगी अर्जुमंद बानो बेगमचा हिने खुर्रम/ शाहजहांशी झालाशी लग्न केले.

• नुरजहाँच्या मुलीचा विवाह (शेरअफगाणची मुलगी लाडली बेगमचा) शाहजादा शहरयारशी झाला.

■ शहरयार हा अकर्तृत्त्ववान असल्याने त्याला नशीपनी / निकम्मा म्हणत.

जहांगीर विजय

1) मेवाड विजय

■ अकबर नीतीचाच वापर जहाँगिराने राजपुतांविरुद्ध केला.

■ जहाँगिराने मेवाड जिंकण्यासाठी शाहजादा परवेझ, महाबतखाँ व नंतर खुर्रमला पाठवले.

■ खुर्रमने मेवाडच्या शासक अमरसिंहाशी बोलावले. या. १६१४.

खुर्रम-मेवाडचा शासक अमरसिंह करार इ.स. १६१४

• अमरसिंग मंडलिक. अमरसिंग जहांगीर

दरबारात न येता पुत्र करणसिंह उपस्थित राहिल.

• अमरसिंहप्रति उदार नीती स्वीकारली जाईल.

• अकबराने जिंकलेल्या जमिनीचा रनाळा थर.

• राणाने चित्तोड दुर्ग दुरुस्ती करु नये.

• करणसिंघाला 5000 मनसब प्रदान केले

१००० घोडे-स्वार जहाँगिरसेवेत.

• मोगल-सिसोदीय वंशीय संघर्ष समाप्त.

2) अहमदनगर विजय

■ अकबराने निजामशाही व खानदेशाचा प्रदेश इ.स. १६०० ला जिंकला होता.

मलिक अंबर

• जहाँगिर काळात अहमदनगर निजामशाहीची पुनर्स्थापना मलिक अंबर द्वारा. मुळतः अॅबेसिथिन होता. मलिक अंबर मलिक अंबरद्वारा निजामशाहीत राजस्व प्रणाली प्रारंभ. मलिक अंबरने मराठा सैन्य भरती केले व मोगलांशी लढा दिला त्याच्या नीतीला 'गुरीला वॉर' म्हणतात. त्यालाच मराठीत 'गनिमी कावा' तर दक्षिण भारतात 'बरगीगिरी' म्हणतात मलिक अंबरविरुद्ध जहाँगिरने खानखाना व खुर्रमला पाठवले. • खुर्रमने आदिलशाहला 'फर्जद/पुत्र' ही पदवी देऊन साह्य घेतले व मलिकशी तह केला. मलिक अंबरचा मृत्यु १६२९ इ.स.

गुरिल्ला युद्ध

'जेव्हा शत्रू हल्ला करतो तेव्हा आम्ही माघार घेतो, जेव्हा शत्रू माघार घेतो तेव्हा आम्ही हल्ला करतो'

- या धोरणाला गुरिल्ला युद्ध म्हणतात.

■ खुर्रमने दक्षिण विजय मिळवल्यामुळे जहाँगिराने खुर्रमला ३०००० 'जात'. २०००० 'सवार' व 'शाहजहाँ' ही उपाधी दिली.

कांगडा विजय

■ जहाँगिराने पंजाब गव्हर्नर मुर्तजाखाँला कांगडा विजयासाठी पाठवले.

■ कांगडा मोहीम मुर्तजाच्या मृत्युनंतर जहाँगिराने

खुर्रमवर सोपवली.

■ खुर्रमने कांगडा किल्ला १४ महिने लढवून नोव्हेंबर १६२० ला जिंकला.

4) किश्तवार विजय

अकबराने काश्मीर विजय नोंदवला पण काश्मिरच्या दक्षिण भागातील किश्तवार प्रदेश जिंकण्यासाठी जहाँगिराने काश्मीर गव्हर्नर दिलावरखॉला पाठवले.

■ किश्तवार प्रदेश मोगलांनी इ.स. १६२० ला जिंकला.

५) कंधार गमावले

■ कंधार सर्वप्रथम बाबराने जिंकले होते. त्यानंतर कंधार कामरानने व नंतर हुमायुनने जिंकले.

■ जहाँगीर समकालीन फारस बादशाह शाह अब्बासने ईराणी सैन्याद्वारा कंधार जिंकून घेतले.

■ इ.स. १६२१ कंधार हे मध्य आशियातून भारतात येण्याचे प्रवेशद्वार होते.

कंधारमधून मध्य आशिया व फारसाहून होणाऱ्या आक्रमणाचा बंदोबस्त करता येतो.

पर्शियन संदेशवाहक

फारसशासक शाह अब्बासद्वारा दूत जहाँगिर दरबारात इ.स. १६०५, १६११, १६२० ला आले.

■ जहाँगीरने कंधार मोहीम खुर्रम उर्फ शाहजहाँवर सोपवली. पण ती नुरजहाँ धोरणामुळे असफल ठरली.

■ जहाँगिराने नंतर कंधार मोहीम शाहजादा परवेझवर सोपवली पण ती आसफखाँच्या (नुरजहाँचा भाऊ) सांगण्यावरुन परत घेतली.

महाबतखान चा जंता I.S. १६२२ - २७

• नुरजहाँची सत्ता महत्त्वाकांक्षा ओळखून महाबतखाँने नुरजहाँ विरोधी गट स्थापन केला. महाबतखाँने जहाँगीरचा सेनापती होता. नुरजहाँ जहाँगिर जागी खुर्रम/शाहजहाँनला गादीवर बसवू इच्छित होती. तर महाबतखाँ खुर्रमऐवजी शाहजादा शहरियारला गादी मिळण्यासाठी प्रयत्नशील होते.

जूँटा म्हणजे 'गट' होय.इ.स. १६२२ दरम्यान नूरजहाँ पतीचा उत्तराधिकारी म्हणून शेरअफगाणच्या मुलीचा पती 'शहरीयार' तर नुरजहाँ बंधू आसफखाँने स्वतः जावई खुर्रमचा आग्रह धरला.

• जहाँगिरच्या काळात खुर्रम/शाहजहाँने इ.स. १६०६ व १६२२ ला विद्रोह केला.

■ जहाँगिर सेनापती महाबतखाँने खुर्रमचा इ.स. १६२२ चा विद्रोह नष्ट केला.

■ महाबतखाँने जहाँगिर, नुरजहाँ व आसफखाँ काबूला जाताना झेलम नदी ओलांडतेवेळी कैद केले पण नुरजहाँने महाबतखाँच्या सैन्यात विद्रोह घडवून ती स्वतः, पती व स्वःभावाची मुक्तता केली.

■ महाबतखाँने विद्रोहानंतर दक्षिणेत आश्रय घेतला.

जहांगीर मृत्यू - 1627 इ.स एस.

■ जहाँगिराने असीरगढ-रोहतास ठिकाणी शाहजहाँनला कैद तर शाहजहाँनपुत्र औरंगजेब व दाराशिकोहास दरबारात ठेवले.

■ अतिमद्य सेवनामुळे जहाँगिरची तब्येत खालावल्याने जहाँगिर आरामासाठी काबूलहून काश्मिरला गेला.

■ काबूल-काश्मिरला जाताना अति थंडीमुळे जहाँगिर लाहौर मुक्कामी आला.

■ ऑक्टोबर १६२० ला वाटेतच जहाँगिरचा मृत्यु झाला.

■ जहाँगिराची कबर लाहौरजवळ 'शाहदरा' या ठिकाणी आहे.

■ जहाँगिर काळात प्लेग साथ मुगल साम्राज्यात

इ.स. १६१६-२४ काळात पसरली होती

• जहांगीरच्या काळात पंजाब प्रांतात. 1616 आणि 16 वे शतक. १६२८८२९ आग्रा येथे प्लेग पसरला होता.जहाँगीर दरबारात आलेले विदेशी यात्री

१) कॅप्टन हॉकिन्स (१६०८-११)

जहाँगिर दरबारात जेम्स । ला राजाचे पुत्र घेऊन १६०८ ला दरबारात. १६०८-११ भारतात. कप्तान हॉकिन्स नमुद माहिती - जहाँगिर मद्यप्रेमी पण प्रजाप्रिय राजा होता. मनसबदार सेना ३,००,००० होती. दरबार सेवक ३६,००० होते. हत्ती संख्या १२,००० होती. दिवसात तीन वेळा प्रजेच्या तक्रार निवारण करे.

२) सर थॉमस रो (इ.स. १६१५-१६१८)

जेम्स । (यु.के.) ने इ.स. १६१५ ला रो ला पाठवले. सर थॉमस रो ची भेट जहाँगिरने अजमेरला घेतली. तीन वर्षे भारतात राहिला. जहाँगिराने सर थॉमस रोला सुरतमध्ये इंग्रजांना व्यापार करण्याची परवानगी दिली.

३) एडवर्ट टेरी - जहाँगिर काळात भारतात आलेला यात्री 'VOYAGES OF EAST INDIES' हे त्याचे प्रवास वर्णन होय. जहाँगिराची न्यायप्रियता व पंजाबचे महत्त्व त्यात वर्णनीत आहे.

४) पेट्रो डेला वेला हा इटालीयन प्रवासी होता. इ.स. १६२३ ला भारतात आला.

■ नाण्यावर अंकीत मुस्लिम सुत्र अकबराने बंद केले होते, ते जहाँगिराने पुन्हा चालू केले.

■ जहांगीर अकबराप्रमाणे ख्रिश्चनांशी सहिष्णु होता.

अकबराच्या अखेरीच्या काळात जहाँगिरला अकबराने क्षमा केली तर जहाँगिराने अखेरीच्या काळात दिद्रोहीपुत्र शाहजहाँनला क्षमा केली.

■ जहाँगिराने स्वःजीवनी 'तुजुके जहाँगिरी' लिहिली.

■ तुलसीदासाचे 'रामचरित्र मानस' जहाँगिर काळात लिहिण्यात आले.

जहाँगिर दरबारातील साहित्यिक व कलाकार

१. नियामत उल्लाह

३. मन्सूर

५. अबुलहक देहली

2. बिशनदास

4. ग्यासबेग

■ जहाँगिर दरबारातील प्रसिद्ध चित्रकार बिशनदास व मन्सुर हे होते.

■ नुरजहाँच्या सल्ल्याने जहाँगिराने 'एतमादुद्दौलाचा मकबरा' बांधला.

• जहाँगिराने अकबराचा (पिता) मकबरा 'सिकंदरा' ठिकाणी बांधला.

 जहाँगिराने लाहौर ठिकाणी एक मंदिर बांधले.

■ जहाँगिर बाबराप्रमाणे निसर्गप्रेमी होता.

■ जहाँगिर दरवर्षी ग्रीष्म ऋतुत काश्निरला जात.

ठिकाण

नाव

लाहौर काश्मिर उदयपूर

दिलकुशा बाग निशात आणि शालामार बाग शासकीय उद्यान

जहांगीर काळातील घटना

जन्मतारीख 30-08-1579

मूळ नाव - सलीम

विवाह - दि. 13/02/1585 मानबैशी.

विवाह - इ.स 1586 - जोधाबाईशी.

१९ वे शतक. 1600 बापाविरुद्ध बंड.

16-10-1605- अकबराचा मृत्यू झाला.

दि. २५-१०-१६०५ सलिम 'जहाँगिर' नावे सत्तेवर.

१९ वे शतक. 5606 जहांगीरचा मुलगा खुसरोचा बंड गुरू अर्जुनसिंग यांना शिक्षा

या. 1611 नुरजहान/गेहरुन्निसाशी विवाह.

या. 1611-22 नूरजहाँ गट उठला.

AD 1611-27 नूरजहाँचा प्रभाव.

इ.स.१६२२ खुर्रमचा विद्रोह, खुसरोचा मृत्यु. कंधार गमावले.

विजय

मेवाड - आय.एस. 1615 अहमदनगर इ.स 1611 कांगड - इ.स 1620 किश्तवाड इ.स 1622

इ.स. १५२६ महावतखाँचे बंड

ऑक्टोबर १६२० मृत्यु.

Post a Comment

0 Comments